Catagories

चरितामृत बोध

चरितामृत बोध

चित्तशुद्धीचे सुरेख निधान हाती लागले जे श्रद्धा ज्ञान आणि भक्तीस वाढविते श्रीप्रभुंना प्राप्त करण्याचा सरळ मार्ग श्रीमाणिक चरितामृत सहज दाखविते

read more
भगवंताजवळ काय मागावे?

भगवंताजवळ काय मागावे?

श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वाद स्वरूप भीकदेवांच्या पुढच्या पिढीत रंगनाथ स्वामी, पूर्णानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी असे अनेक सिद्ध पुरुष झाले आणि त्या सर्वांनी शेवटी संन्यास दीक्षा घेतली. यातील पूर्णानंदस्वामींनी तर अनेक चमत्कार केले आणि लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाले. रामेश्वरला जाताना सो

read more
श्री गुरु माझे

श्री गुरु माझे

श्री गुरु माझे ज्ञानराज महाराज। सद्गुरू माझे ज्ञानराज महाराज।। श्री गुरु माझे ज्ञानराज महाराज। सद्गुरू माझे ज्ञानराज महाराज।।श्री गुरु माझे ज्ञानराज महाराज। सद्गुरू माझे ज्ञानराज महाराज।।श्री गुरु माझे ज्ञानराज महाराज। सद्गुरू माझे ज्ञानराज महाराज।।

read more
स्थितप्रज्ञता आणि अचंचल श्रद्धेची मूर्ती

स्थितप्रज्ञता आणि अचंचल श्रद्धेची मूर्ती

श्री हनुमंत दादा महाराज, मातोश्री श्री बयांमादेवी आणि श्रीनृसिंह तात्या महाराजांची समाधी झाल्यावर, आपणही श्रीप्रभुंच्या आधी समाधीस्थ व्हावे, ही व्यंकम्माची इच्छा होती. आणि श्रावण वद्य त्रयोदशीची मंगलवेळा साधून, अहोरात्र भजनात घालवून, देवी व्यंकम्मा निश्चेष्टित होऊन पडली. व्यंकम्माचे निर्वाण झाले, असे समजून तिच्या कोमटी जातीच्या लोकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. परंतु तिला हात लावताच, तिच्या तोंडातून ॐकार ध्वनी ऐकू येई. जिवंतपणाचे कोणतेही लक्षण व्यंकम्मात दिसत नव्हते. परंतु कोमटी लोकांनी हात लावताच तिच्या देहातून ॐकार ध्वनी ऐकू येई. त्यावेळेस व्यंकम्माचे अंतःकरण श्रीप्रभुंनी तात्काळ ओळखले. आपला अंत्यसंस्कार वैदिक पद्धतीने व्हावा, अशी तिची इच्छा असल्याचे श्रीप्रभुंनी सर्वांना सांगितले. त्याप्रमाणे श्रीप्रभुंच्या सेवेकरी ब्रह्मवृंदाकडून व्यंकम्माच्या अंत्यसंस्काराची तयारी केली गेली. प्रथमत: स्नान घालून, व्यंकम्मास शुभ्र चोळीपातळ नेसविण्यात आले.

read more
जय जय गुरु ज्ञानराज

जय जय गुरु ज्ञानराज

माणिकनगरी जावे थेट घ्यावी मग धुळभेट होता श्रीजी दर्शन मन पावे समाधान जय जय गुरु ज्ञानराज जय जय गुरु ज्ञानराज

read more
माणिकनगर धाम

माणिकनगर धाम

कभी-कभी ऐसा भी लगता है कि प्रभु ने माणिकनगर हमारे पास क्यों नहीं रखा? अगर पास होता तो और भी आसानी होती। वैसे तो बहुत पास है, लेकिन जाते समय वह भी बहुत दूर लगता है। लेकिन छोड़िए, प्रभु ने कुछ तो सोचकर और हमारी भलाई के लिए ही ऐसा किया है। यह तो मेरा प्रेम और क्रोध से प्रभु से किया गया सवाल है – इस पर आप ज़्यादा ध्यान न दें। माणिकनगर हम सभी के लिए ऐसी जगह है – चाहे सुख हो, दुख हो, परीक्षा में अच्छे अंक मिले हों, मन अस्वस्थ हो या अन्य कोई भी कारण हो हो – बस, चलो माणिकनगर ! वहाँ जाने से सब ठीक हो जाता है, और वास्तव में हो भी जाता है।

read more