Catagories

गुरु द्वारे मैं

गुरु द्वारे मैं

गुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिन गुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिनगुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिनगुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिनगुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिनगुरु मिले, मोरे सद्भाग बडे हैं गुरु संग मन-मती तार जुडे हैं गुरुकृपा बरस रही नित निसदिन थान न मेरो अब गुरु चरणन बिन

read more
घडो माझी वारी

घडो माझी वारी

मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी मुखी प्रभु नाम हेची नित्य काम बाकी सारा भ्रम देखादेखी

read more
एकची सुख मज

एकची सुख मज

ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख || ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख || ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

read more
दीवाना आपकु नहीं ढूंढा

दीवाना आपकु नहीं ढूंढा

परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.

read more
शून्यस्थिती

शून्यस्थिती

शून्य म्हणजे रितं होणं. प्रभुंकडे येतांना पाटी कोरी ठेवावी लागते. रितं व्हावं लागतं. कशाने? तर भौतिक आशा,आकांशा, इच्छा याच्या त्याग करून. पण म्हणून काय काहीच करावं नाही का ! तर अस नाही. तर मनाने आपण त्या स्थितीला पोहचणे. श्रीजींनी सांगितले आहेच ‘माणसामध्ये जो पर्यंत अहंकार आहे तो पर्यंत जीव प्रभूच्या शोधात असतो आणि जेव्हा अहंकार नष्ट होतो (शड्रिपू नाहीसे होणं) तेव्हा स्वतः प्रभूच त्या जीवाला भेटण्यासाठी आतुर असतो ,स्वतःच दोन पावलं पुढे येतो’ . थोडक्यात मनाची शुद्धी , चित्त शुद्धी होणे आणि ती केवळ आणि केवळ सतत प्रभूस्मरणाने आणि गुरुकृपेमुळेच हूं शकते.

read more
श्रीप्रभु से प्यार

श्रीप्रभु से प्यार

केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है, केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

read more