Catagories

एकची सुख मज

एकची सुख मज

ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख || ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख || ज्ञान भक्तीचे वाजे चौघडे सकलमताची ध्वजा फडफडे भक्तांचे कल्याण करी हरी जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

read more
दीवाना आपकु नहीं ढूंढा

दीवाना आपकु नहीं ढूंढा

परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.

read more
शून्यस्थिती

शून्यस्थिती

शून्य म्हणजे रितं होणं. प्रभुंकडे येतांना पाटी कोरी ठेवावी लागते. रितं व्हावं लागतं. कशाने? तर भौतिक आशा,आकांशा, इच्छा याच्या त्याग करून. पण म्हणून काय काहीच करावं नाही का ! तर अस नाही. तर मनाने आपण त्या स्थितीला पोहचणे. श्रीजींनी सांगितले आहेच ‘माणसामध्ये जो पर्यंत अहंकार आहे तो पर्यंत जीव प्रभूच्या शोधात असतो आणि जेव्हा अहंकार नष्ट होतो (शड्रिपू नाहीसे होणं) तेव्हा स्वतः प्रभूच त्या जीवाला भेटण्यासाठी आतुर असतो ,स्वतःच दोन पावलं पुढे येतो’ . थोडक्यात मनाची शुद्धी , चित्त शुद्धी होणे आणि ती केवळ आणि केवळ सतत प्रभूस्मरणाने आणि गुरुकृपेमुळेच हूं शकते.

read more
श्रीप्रभु से प्यार

श्रीप्रभु से प्यार

केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है, केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,केवल आचार विचार ही नाही,  प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है, श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

read more
उठ प्रभुवरा 

उठ प्रभुवरा 

नटला रे नटला प्रभु माझा कृष्ण शोभला तो मथुरेचा गोपगोपीका शोधी जयाला माणिकनगरी तोची प्रगटला नटला रे नटला प्रभु माझा कृष्ण शोभला तो मथुरेचा गोपगोपीका शोधी जयाला माणिकनगरी तोची प्रगटला नटला रे नटला प्रभु माझा कृष्ण शोभला तो मथुरेचा गोपगोपीका शोधी जयाला माणिकनगरी तोची प्रगटला नटला रे नटला प्रभु माझा कृष्ण शोभला तो मथुरेचा गोपगोपीका शोधी जयाला माणिकनगरी तोची प्रगटला नटला रे नटला प्रभु माझा कृष्ण शोभला तो मथुरेचा गोपगोपीका शोधी जयाला माणिकनगरी तोची प्रगटला

read more
तू स्पंदन है

तू स्पंदन है

ज्यामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राणी श्रेष्ठ ठरतो, ती बुद्धीही, खरंतर जडच आहे. तिची विवेकशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, ही केवळ आत्मचैतन्याची देन आहे. त्याचप्रमाणे मनाची चंचलता जशी आत्मचैतन्यामुळे प्रतीत होते, तशीच मनाची एकाग्रताही याचमुळे होते. यासाठी पूज्य श्रीजी उदाहरण देतात की, व्यवहारामध्ये कुडे, बांगड्या जरी दिसल्या, तरी त्या ज्यापासून झाली आहेत, ते मुळात शुद्ध अमिश्रित सोनेच आहे. जीवाचा (भक्ताचा) आणि शिवाचा (ईशाचा) संबंधही असाच आहे. सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात..

read more