आमचा राजा
हे शब्द ऐकताच व्यंकटराव ओशाळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. ‘‘महाराज, मुले लहान आहेत…’’ वगैरे सबबी तो सांगू लागला. त्याचे उत्तर ऐकून महाराजांना हसू आवरेना. ते पाहून हणमंतराव म्हणाला ‘‘महाराज, मी आपल्या बरोबर येण्यास तयार आहे. आपण मला घेऊन चला.’’ महाराजांची चर्या गंभीर झाली. काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘तुला मी घेऊन गेलो असतो रे हणमंत, पण मुद्दाम येथे ठेवून जात आहे. माझ्या मनात बरीच कार्य करावयाची होती. ती पुरी झाली नाहीत.
प्रभु प्रसादाची महिमा
माणिकनगरला श्रीजींपुढे आल्याबरोबर ‘काय झालं रे अनिल?’ म्हणून श्रीजींनी पूर्ण वृत्तांत माझ्याकडून ऐकलं. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा या साठी आम्ही जेव्हां श्रीजींना पुन्हा प्रसाद विचारलं तेव्हां ते म्हणाले ‘‘दिलो कि रे प्रसाद सकाळीच. त्या प्रसादामुळेच सगळे वाचले, आणखी दुसरा प्रसाद कशाला?’’ प्रसाद होता म्हणूनच सर्वजण वाचले – श्रीजींचे हे उद्गार ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘योगक्षेमं वहामि अहम्’ परमेश्वराच्या या वचनाचे स्मरण झाले. आम्ही भक्त कितीही गाफिल असलो तरी अमचा तो सद्गुरु सतत आमच्या योगक्षेमाची चिंता वाहत असतो यात मुळीच शंका नही.
श्रीमाणिकप्रभु बाललीला
सायंकाळी कोणी एक वैश्यवाणी । व्यंकप्पा नामे आला कल्याणी । सत्य झाली माणिकप्रभुंची वाणी । पुत्रप्राप्ती म्हणोनि ॥७॥
हा चमत्कारच नव्हे काय?
अजून पंधरा दिवस आरामाची गरज असून ११ मार्च पर्यंत शक्यतो भेटायचे टाळावे असे नमूद करण्यात आले होते. काल सकाळी नित्यसेवा करताना मनांत श्रीजींच्या प्रवचनाचा विषय डोकावला. श्रीप्रभुला त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करून ज्ञानदानाचा हा यज्ञ धडाडत रहाण्यासंदर्भात प्रार्थना केली होती. दुपारी प्रवचनाचा
श्रीदत्तजयंती महोत्सव निमंत्रण २०२०
ज्ञानामृताचा प्रवाह
ह्या प्रवचनमालिकेमुळे सामान्य जनांना निश्चितच श्रीमद्भगवतगीतेप्रती कुतुहल निर्माण होऊन वाचनाची, समजण्याची निश्चितच प्रेरणा मिळेल, ज्यांनी आधी वाचलीय अशांना त्याचा अर्थ अधिक सुस्पष्ट होईल असा आशावाद व्यक्त करतो.
Recent Comments